२६ फेब्रु, २०१६

कम्युनिस्टांचे २१ देशद्रोह - (भाग १) : हैद्राबाद

कम्युनिस्टांचे २१ देशद्रोह  - (भाग १) :  हैद्राबाद
हे २१ देशद्रोह अपेक्षित आहेत . त्यात धक्कादायक काहीच नाही . जरा वाचन केले तर अशी हजारो उदाहरणे मिळतील . अमानुष हिंसा कम्युनिस्टांकडुन अपेक्षित आहे .  भारत कि बरबादी , काश्मीरची आझादी आणि जय अफजल च्या जेएनयु मधील घटना  मध्ये धक्कादायक काहीच नाही . हा  लल्यांचा राजकीय अजेंडा आहे. भारताचे हजार तुकडे करण्याचे स्वप्न कम्युनिस्ट का पाहतात ? त्यामागची लाल राजकीय भूमिका काय ? मार्क्सवाद हिंसक , देशद्रोही आणि मानवता विरोधक असण्याची वैचारिक कारणे काय ? हे शेवटच्या म्हणजे २२ व्या भागात पाहूया . हि लहान - लहान लेखांची मालिका आहे. रोज एक भाग.
--------------------------------------------------
कम्युनिस्टांचे २१ देशद्रोह  - (भाग १)  : हैद्राबाद मधील लाल उठाव
--------------------------------------------------

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ने भारतीय स्वातंत्र्याच्या पहाटेला हिंसेचे लाल विष कालवले. त्यामागचा इतिहास मोठा रंजक आहे. १५ ओगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला पण त्यातली संस्थाने - राजे राजवाडे नवाब लोक अजून भारतात सामील झालेले नाहीत. भारतविरोध आणि काफिर  प्रजेचे दमन करण्यासाठी निजामाच्या आशीर्वादाने हैद्राबाद संस्थानात 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *