tag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post5648192649025519416..comments2023-10-21T16:29:30.890+05:30Comments on माझा देश: हिंदुत्व विचाराची फ़ेरमांडणि Dr. Abhiram Dixithttp://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-2654377490131851312016-02-07T23:49:16.439+05:302016-02-07T23:49:16.439+05:30Nice speech.
Just one question ,are you a fan of A...Nice speech.<br />Just one question ,are you a fan of Austin Powers?Prathmesh kalehttps://www.blogger.com/profile/18225534095432019495noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-45713998718631979542016-01-22T12:43:13.062+05:302016-01-22T12:43:13.062+05:30Ithe keval hindutvachi chikitsa aavashyak hoti....Ithe keval hindutvachi chikitsa aavashyak hoti. Muslimancha lekh swatntra liha.<br />Braanana shivya devun upyog nahi. Sawarn tisatya payarivar rahyala tayar aahe fakt dalitanni tyanchaypeksha var javu naye itkich tyanchi iccha aahe.<br />He sagale samajat nahi itake koni khule nahi. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-48991584030088665372016-01-21T12:24:39.836+05:302016-01-21T12:24:39.836+05:30(हे भाषण जुने असून त्यातील काही संदर्भ काही मुद्दे...<br />(हे भाषण जुने असून त्यातील काही संदर्भ काही मुद्दे आणि काही विचार आता कालबाह्य आहेत . )>>>>> यातले कालबाह्य संदर्भ,मुद्दे अणी विचार कोणते आहेत आणी कालसुसंगत कोणते आहेत ते स्पष्ट कराल का?shrihttps://www.blogger.com/profile/12228903547326103710noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-59388531014533244922015-09-20T07:39:55.500+05:302015-09-20T07:39:55.500+05:30झक्कास मांडणी! हिंदुत्ववाद्यांचा वैचारिक गोंधळ सर्...झक्कास मांडणी! हिंदुत्ववाद्यांचा वैचारिक गोंधळ सर्वश्रुत आहेच! निव्वळ आणि निव्वळ त्याचमुळे हिंदुत्ववादी अल्पसंख्यांक ठरलेत :) जोपर्यंत सर्वसमावेशक हिंदुत्ववाद अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत ह्याचं काही खर नाही. Aniruddha!https://www.blogger.com/profile/08803557368120146437noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-49764590520787643792015-04-18T02:42:59.346+05:302015-04-18T02:42:59.346+05:30हिंदुराष्ट्र जर या देशात खरोखरच निर्माण झाले तर ती...हिंदुराष्ट्र जर या देशात खरोखरच निर्माण झाले तर ती या देशावरील खूप मोठी आपत्ती असेल यात शंकाच नाही. हिंदु काय म्हणतात याला महत्व नाही, हिंदुधर्मातील विचार हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा विध्वंस करणारे आहेत, त्यामुळेच ते लोकशाहीला पुरक नाहीत.म्हणून कोणतीही किमंत देवून हिंदुराष्ट्रास प्रतिबंध करायला हवा "<br />Dr.B.R.Ambedkar.<br />Writings and Speeches Vol.8<br />'Pakistan and Partition of India '<br />page no.358<br /><br />हा हिंदु राष्ट्राचा उल्लेख हि बारकाईने समजून घेणे आवश्यक आहे .धार्मिक आधारावाचे (थिओक्रेटिक ) म्हणजे हिंदु कायद्यावर - स्म्रुतिंवर आधारलेले धर्म राष्ट्र समता आणि बंधुता यांचा विध्वंस करणारे आहेत असे बाबासाहेबांचे मत होते . परंतु फाळणी करून हिंदु बहुल भागाचे सेक्युलर - आधुनिक राष्ट्र बनवता येईल असा त्यांचा कयास होता . अखंड हिंदुस्थान हे धार्मिक मारामार्यांचे घर बनेल त्यामुळे पाकिस्तान वेगळे करावे . आणि खंडित भारत तयार करावा असा होरा दिसतो. फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. -- <br />" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " <br />समता आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला होता . त्यांनी सनातनी वृत्तीचा आयुष्यभर धिक्कार केला . मनुस्मृतीला काडी लावली . हिंदुच्या सनातन वैदिक धर्माचा त्याग केला . पण राजकीय दृष्ट्या त्यांना देशहिताची आणि हिंदुच्या राजकीय सामाजिक प्रगतीची चाड होती . धम्म स्वीकारापुर्वी एक वर्ष - बाबासाहेबांनी फ़ाळणिबद्दल देवाचे आभार मानले आहेत. परमेश्वर न मानणार्या बाबासाहेबांनी हलक्याश्या विनोदात लिहिलेले वाक्य अतिशय बोलके आहे . १९५५ सालीच बाबासाहेब आंबेडकर लिहितात कि - <br />" जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " <br />(Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) Page 146 )<br /><br />फाळणी झाल्यानंतर कालौघात तीन देश निर्माण झाले : <br />भारत : विकसित सशक्त एकसंघ आणी भारतीय धर्मांची बहुसंख्या असलेला सेक्युलर देश. <br />पाकिस्तान : युद्धग्रस्त मागास आणि मवाली देश . इस्लामी शरियत कायदा . लोकशाही नाही. <br />बांग्लादेश : भूकग्रस्त , दरिद्री, बकाल आणि धर्मांध संघटनांचे घाउक उत्पादन करणारा देश.Dr. Abhiram Dixithttps://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-74094701499060595782015-04-18T02:41:39.480+05:302015-04-18T02:41:39.480+05:30हिंदुराष्ट्र जर या देशात खरोखरच निर्माण झाले तर ती...हिंदुराष्ट्र जर या देशात खरोखरच निर्माण झाले तर ती या देशावरील खूप मोठी आपत्ती असेल यात शंकाच नाही. हिंदु काय म्हणतात याला महत्व नाही, हिंदुधर्मातील विचार हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा विध्वंस करणारे आहेत, त्यामुळेच ते लोकशाहीला पुरक नाहीत.म्हणून कोणतीही किमंत देवून हिंदुराष्ट्रास प्रतिबंध करायला हवा "<br />Dr.B.R.Ambedkar.<br />Writings and Speeches Vol.8<br />'Pakistan and Partition of India '<br />page no.358.Dr. Abhiram Dixithttps://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-45495149637394111302015-04-18T02:40:46.535+05:302015-04-18T02:40:46.535+05:30ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.Dr. Abhiram Dixithttps://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-59495708233168215782015-04-08T13:05:56.524+05:302015-04-08T13:05:56.524+05:30हिंदू धर्म व संस्कृती विषयी त्यांना (बाबासाहेबांना...हिंदू धर्म व संस्कृती विषयी त्यांना (बाबासाहेबांना) प्रेम होतं ... उत्तम विनोदाबद्दल धन्यवाद . प्रेम असलेली गोष्ट सोडायची प्रतिद्न्या करणे म्हणजे जरा गंमतच नाही का ? असो घटनेतल्या कलम २५ ब मध्ये बुद्धाला हिंदुचा पंथ म्हटले आहे . हा विनोद तर सुपरच आहे. <br /><br />२५ वे कलम धर्म स्वतंत्र्य देते. हे स्वातंत्र्य मर्यादित करण्यासाठी २५ (अ) घटनेत येते. आणि सामाजिक आर्थिक आणि राक्कीया बाबतीत धर्माविरुद्ध कायदे करण्याचे अधिकार सरकारला देते . २५ ब कलम सामाजिक सुधारणा आणि सर्व वर्गाच्या हिंदुना संस्थात्म्क धार्मिक संरचनेची तरतूद करते .<br /><br />त्याचा विस्तार करताना घटनाकार लिहितात कि या २५ अ, ब कायद्या बाबत हिंदुचा अर्थ हिंदु, जैन , शीख आणि बौद्ध असे सर्व (वेगवेगळे) धर्म मानणारे असा घ्यावा . घटनेत अतिशय स्पष्टपणे Sikh, Jaina or Buddhist " religion" असा उल्लेख येतो . पंथ बिंथ हि संघाची थेअरी आहे . घट्नाकारांनि सामाजिक सुधारणा करण्यासाठी हिंदु धर्मात हस्तक्षेप करायचे हाक्क राखीव ठेवताना हा उल्लेख आहे . त्यात शीख जैन बौद्ध या "धर्मानाहि" हा कायदा लागू आहे असा अतिशय स्पष्टपणे -- बौद्ध धर्म असा उल्लेख आहे . हि पंथाची भानगड कुठून काढली ? या लिंकवर ते कलम पाहता येईल : http://indiankanoon.org/doc/631708/Dr. Abhiram Dixithttps://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-33144296069221971762015-03-27T18:58:47.881+05:302015-03-27T18:58:47.881+05:30दोष दाखवलेत मार्ग दाखवलात आता त्या मार्गावर लोक चा...दोष दाखवलेत मार्ग दाखवलात आता त्या मार्गावर लोक चालू लागले कि त्यांचाही एक वेगळा पंथ तयार होणार म्हणजे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न !!UpendraWatwehttps://www.blogger.com/profile/17669223196424017414noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-82785762907143904782015-03-27T18:32:53.752+05:302015-03-27T18:32:53.752+05:30हिंदु नावाचा कोणताही धर्म नाही . ते एका लोकसमुहाचे...हिंदु नावाचा कोणताही धर्म नाही . ते एका लोकसमुहाचे नाव आहे. हिंदुचे अनेक वेगवेगळे धर्म आहेत . पारलौकिक मार्ग प्राप्ती हे या धर्मांचे एकमेव ध्येय नाही . अध्यात्म आणी समाज धारणेचे नियम असे धर्माचे दोन भाग आहेत . <br /><br />भाग १) भारतीय अध्यात्म : हे प्रामुख्याने दार्शनिक तत्वज्ञान ( जगाकडे पाहण्याचे विविध चष्मे असे ) आहे . अद्वैत - द्वैत - सांख्य - कर्मयोग या सार्या परस्पर विरोधी आणि काही ठिकाणी देवही न मानणार्या मतांची झुंबड आहे. त्यात सर्वच मार्ग खरे असू शकतात असा अनेकांतवाद भारतीय मतांत सर्वमान्य झाला आहे . हीच ती पंथविशयक भारतीय सहिष्णुता .<br /><br />पण दार्शनिक तत्वज्ञान म्हणजे धर्म नव्हे तो धर्माचा एक अतिशय लहान भाग आहे. <br /><br />भाग २) रूढी परंपरा आणि समाज नियमन / धारण करण्यासाठीचे नियम : म्हणजे धर्म होय. जाते जाते कुलाचार: असे एक संस्क्रुत वचन आहे . जात पंचायती - पूर्वजांपासून चालत आलेला कुलधर्म हे लहान लहान जात - टोळ्यांचे नियम धर्म आहेत. विषमता आणि गुलामी हा सार्या जगाचा इतिहास आहे . भारतातल्या हजारो जात टोळ्यांचे हजारो कुलाचार ह्या विषम परिस्थितीत निर्माण झाले . तेच सहा हजार कुळाचार म्हणजे हिंदु लोकांचे सहा हजार धर्म होत . हे सहा हजार धर्म एका सूत्रात नाहीत . महाराला दिवाळीचे गोड दान देताना त्याला कडु तेलाची बोटे लावणे हाही एक धर्मविधी म्हणुन काही जमातीत आहे. हे सहा हजार धर्म कोणत्याही प्रकारे एक नाहित. <br /><br />निष्कर्ष : <br />१) भारतीय धर्माचा पहिला सहिष्णू दार्शनिक भाग पारलौकिक सहिष्णुता शिकवतो . इस्लाम आणी ख्रिस्ती धर्मासमोर तो निव्वळ फालतूपण ठरतो . <br />२) भारतीय धर्माचा दुसरा समाज नियम विषयक भाग : - हे हजारो जातीय कुळ परंपरांचे कडबोळे आहे . त्यात सामान्य नियम काढण्यासाठी लिहिलेल्या देवल स्मृती / मनुस्मृती वगैरेही त्याज्य आहेत. हिंदुच्या संघट्नेला घातक आहेत. <br /><br />कोणत्याही अर्थाने हिंदु लोकांचे धर्म - कुल परंपरा हिंदु संघटनेला उपयुक्त नाहीत . त्यांचा दृगोच्चार हिंदु विघटनाचे कारण आहे.Dr. Abhiram Dixithttps://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-54188904601345963732015-03-27T16:36:21.043+05:302015-03-27T16:36:21.043+05:30हिदु संघटित होण्याचा वेग वाढवला पाहिजे का ? हिंदु ...हिदु संघटित होण्याचा वेग वाढवला पाहिजे का ? हिंदु संघट्नेत काही अडचणी आहेत का ? हिंदु समाज एकजीव एकरस एकराष्ट्र होणे असा हिंदु संघट्नेचा अर्थ आहे का ? यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर हिंदु त्व वाद्यांना आत्मपरिक्षणाचि घनघोर आवश्यकता आहे असे सूचित होते. हिंदुत्व वाद्यांचा अशास्त्रीय अवैद्न्यानिक आणि मध्ययुगीन दृष्टीकोन हे त्यामागचे कारण आहे. <br /><br />वेदातली विमाने, संस्क्रुतिचा अकारण गौरव आणि धार्मिकतेचे सोवळे आधुनिक राष्ट्र्निर्मितीला अनुपयुक्त आहे . एकदा संस्क्रुतिचा गौरव सुरु झाला कि चातुर्वण आले , अस्पृश्यता आली , फक्त तेव्हढेच नव्हे तर गणपतीच्या प्लास्टिक सर्जरीचे फुसके बार देशाला मध्ययुगात नेण्याची सेमी तालिबानी मानसिकता सूचित करतात . गोमुत्राची सरकारी आचमने म्हणजे हिंदु संघट्न नाही .<br /><br /> राश्ट्र्निर्माण हि आधुनिक संकल्पना फ्रेंच राज्य क्रांतीतून आली आहे. त्यात लोकशाही, समता, बंधुता , बुद्धिवाद आणि व्यक्तिस्वातंत्र्य या पायावर राष्ट्र उभे राहते . हिंदुत्व वाद्यांची भाषा हि आधुनिक राष्ट्रवादाशी पूर्णपणे विसंगत आहे. पौराणिक राजा प्रधान आणि धर्म निर्णय देणारी व्यवस्था त्यांच्या भाषेतून अभिव्यक्त होते . भारताची गतकालीन संस्कृती हि काही शोषित समाजाला भीतीदायक वाटते हे खरेच , पण सतत आत्मौप्य आणि अनाकलनीय तत्वज्ञानाचा भडिमार करत स्पर्धा - विज्ञान - भौतिकवादाचा तिरस्कार करणारे हिंदुत्व सद्यकालीन सुशिक्षित हिंदुलाहि अप्रिय ठरणार यात शंका नाही . <br /><br />हिंदुत्व वाद्यात अभ्यासक नावची चीज अस्तित्वात नाही आणि पुराणमतवादि पढतमुर्ख या चळवळीचे दिग्दर्षक आहेत हि खरी अडचण आहे. भारतीय तत्वद्न्यानाच्या / अध्यात्माच्या बहुरंगी स्वरूपाविषयी हि हे लोक पूर्णपणे अनभिज्ञ आहेत . अद्वैत वेदांत या एक दर्शनाच्या धर्म पिठाला - शंकराचार्याना हिंदुचे धर्मगुरू ठरवण्याचा प्रमाद देखील याच अनभ्यस्त वर्तमानाचे फलित आहे. <br /><br /> मध्ययुगीन परिभाषे मुळे हिंदुचे विघटन होते आहे. आणि पुरोगाम्यांच्या अडाणिपणावर त्याचे खापर फोडून संघाला दोषमुक्त होता येणार नाही - कारण पुरोगामी लोक्स हिंदु संघट्नेच्या हेतुशीच बांधिल नाहीत . <br /><br />Dr. Abhiram Dixithttps://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-47000590495796717972015-03-27T12:15:18.542+05:302015-03-27T12:15:18.542+05:30अभ्यासपूर्ण प्रतिपादन. हार्दिक अभिनंदन. पण प्रश्न ...अभ्यासपूर्ण प्रतिपादन. हार्दिक अभिनंदन. पण प्रश्न हा आहे की सध्याच्या द्वेषपूर्ण वातावरणात हिंदू एकता कशी साध्य करायची. प्रयत्न केला तरी संशयाने पहातात. शिव्या घालतात. मार्ग सापडत नाही.<br />Pravinhttps://www.blogger.com/profile/11686602709670629761noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-32220582241371537352015-03-27T05:41:23.699+05:302015-03-27T05:41:23.699+05:30उत्तम मांडणी उत्तम मांडणी Chandrashekhar Sane चंद्रशेखर सानेhttps://www.blogger.com/profile/12441880524520132959noreply@blogger.com