tag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post2864410818937271471..comments2023-10-21T16:29:30.890+05:30Comments on माझा देश: त्यांच्या चश्म्यातून - भाग २. - मोरेंचा जिहादDr. Abhiram Dixithttp://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-52473818353529114992015-05-06T08:42:46.574+05:302015-05-06T08:42:46.574+05:30खुप छान प्रांसगिक मांडणी केली आहे...! जिहाद म्हणजे...खुप छान प्रांसगिक मांडणी केली आहे...! जिहाद म्हणजे प्रत्येकाच्या नजरेतून वेगळा होता पण आजच्या परिस्थिती जिहाद म्हणजे फक्त दहशतवाद निर्माण करणे हे स्पष्ट दिसते...! भारत स्वातंत्र होण्याआधी ब्रिटीश साम्राज्य हुकूमशाहीने व दडपशाहीने करत असतील तर ते अमान्य होते पण हिंदू व मुस्लिमांच्या इतिहासातील काहाणी कशा रक्तरंजित करुन सांगितल्या जातात जेणे करुन दोन र्धमात पेट व्हावा आज परिस्थिती बदली आहे स्वातंत्र मिळून ६४ वर्ष पुर्ण झाली तरी देखील काय चित्र बदले हे सर्वाना माहित आहे या प्रसंगाचा आजच्या समाजा परिस्थितीशी बघितले तर दुसरे स्वातंत्र समर सुरु होईल असे वाटणे चुकीचे नाही...! खुप छान वाचून बर्याच गोष्टी कळण्यास मदत झालीMayur Bagulhttps://www.blogger.com/profile/12866673178906071028noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-24821482156216840912015-04-19T03:38:55.561+05:302015-04-19T03:38:55.561+05:30मुसलमानांसाठी तो जिहाद असेलही पण नानासाहेबआणि लक्ष...मुसलमानांसाठी तो जिहाद असेलही पण नानासाहेबआणि लक्ष्मीबाईंसाठी तो काय होता? स्वत:चे राज्य (म्हणजे करवसुली हा धंदा असलेली व सैनिकी कर्मचारी असलेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी) वाचविण्यासाठी शेवटच्या क्षणी नाईलाज म्हणून केलेला संपूर्णत: स्वार्थप्रेरित संघर्षच ना? त्यात देशभक्ती, हिंदुत्व, रयतेचे कल्याण वगैरेंचा लवलेशही कोठेही दिसत नाही. त्याचा एवढा इश्यू तो काय? ब्रिटिश राज्यच अनेक पटींनी उजवे व दूरगामी विचार करता अत्यंत फायदेशीर होते.Anonymoushttps://www.blogger.com/profile/09193278102327449458noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-21760261677369919162015-04-17T09:32:37.199+05:302015-04-17T09:32:37.199+05:30अरे अनाम सेक्युलर मित्रा . प्रस्तुत लेखात बाबासाहे...अरे अनाम सेक्युलर मित्रा . प्रस्तुत लेखात बाबासाहेबांचे १८५७ बद्दलचे आकलन योग्य आहे आणि साव्र्करांचे चुकले आहे असे म्ह्टले आहे . इथे चड्डी संघ यांचा काय संबंध . यातले एकही विधान पुराव्या शिवाय केलेले नाही . एका जरी पुरावा मी दिलेला खोटा निघाला तर यापुढे लिहिणे बंद करेन . फालतू बकवास बंद कर नाही तर कोणते विधान चूक आहे ते सांग . तुझ्यासारखे फेक्युलर आणि बात्रा सारखे मोड्युलर यात काही फरक आहे असे मला वाटत नाही . अभ्यास करायला नको . पुरावे द्यायला नको . हेत्वारोप करून मोकळे . तुमच्या सारख्या मुर्खांचि सद्दी राजकारणातून तर कधीच संपली आहे … आता बाळबोध फुर्रोगाम्याना इतर क्षेत्रातही कोणि विचारणार नाही आहे . <br />--------------------------<br />१८५७ चा उठाव हा वस्तुतः ब्रिटीशांविरुद्ध मुस्लिमांनी घोषित केलेला जिहाद होता. .. हा उठाव सय्यद अहमदनी ब्रिटीश राजवटीमुळे भारत "दार उल हरब" झालेला आहे म्हणून जे आंदोलन सुरू केले होते त्याचे पुनुरुत्थान होय. हा उठाव म्हणजे भारताला "दार उल इस्लाम" करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला प्रयत्न होता.<br />- डॉ. बाबासाहेब आंबेडकर<br />(समग्र आंबेडकर वाङमय खंड ८ पृष्ठ २९५. महाराष्ट्र शासन)Dr. Abhiram Dixithttps://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-16771505004609152262015-04-16T18:03:42.779+05:302015-04-16T18:03:42.779+05:30ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-19924451595248523842015-04-16T11:09:18.890+05:302015-04-16T11:09:18.890+05:30काय हां पराकोटीचा मुस्लिमद्वेष! मुस्लमानांच्या विर...काय हां पराकोटीचा मुस्लिमद्वेष! मुस्लमानांच्या विरुद्ध खरेखोटे पुरावे देऊन आणि इतिहासाची तोड़मरोड़ करून संघी चड्डीवाले आज सत्तेवर आलेत.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-77705485984272423252015-04-15T03:01:18.281+05:302015-04-15T03:01:18.281+05:30really hats of you sir....very nuch deep and versa...really hats of you sir....very nuch deep and versatile study is needed for such article..... i m not judging you(its not my level).....but really nice and some what different from others......really unbiased....nice.....shrihttps://www.blogger.com/profile/12228903547326103710noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-69698481019051193692013-10-28T11:42:06.249+05:302013-10-28T11:42:06.249+05:30I Just love itI Just love itAnonymoushttps://www.blogger.com/profile/04806181226762408899noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-26455266079036340902013-04-04T23:10:58.350+05:302013-04-04T23:10:58.350+05:30abhiram saheshrao more sahebannche "muslim ma...abhiram saheshrao more sahebannche "muslim manacha shodh" mi vachle ....... zzzzzzzabardast..... jar prateek mansane tesecular pustak<br /><br /> vachle tar bhartacha kharach hindustan hoil....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-36024454828608205142012-09-13T18:23:24.449+05:302012-09-13T18:23:24.449+05:30बंडाचा मुख्य कणा म्हणजे इंग्रजांच्या सैन्यातील भार...बंडाचा मुख्य कणा म्हणजे इंग्रजांच्या सैन्यातील भारतीय शिपाई. त्यांत मुस्लिम बहुसंख्य होते काय? हिंदु सैनिकांची प्रेरणा कोणती होती? या सैनिकांनी नेहेमी ग्रितिश ऑफिसर्सच्या हाताखाली लढाया केल्या होत्या. बंड केल्यावर त्याना Leadership उरली नाही. मग त्यानी नानासाहेब, लक्ष्मीबाई याना पुढारी केले. नानासाहेबाला तरी लढायांचा अनुभव कोठे होता? ख्यालीखुशालीत आयुष्य गेले होते. लक्ष्मीबाईने अंगभूत गुणांच्या जोरावर, अनुभव नसूनहि, अशा दर्जाची Leadership दिली कीं ज्याचे इंग्रजांनीहि कौतुक केले. अखेर हे मुख्यत्वे 'शिपायांचे बंड'च होते हे मान्य केलेले बरे.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.com