tag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post1415787582186588119..comments2023-10-21T16:29:30.890+05:30Comments on माझा देश: गांधीहत्या आणि मी Dr. Abhiram Dixithttp://www.blogger.com/profile/01884016132287492263noreply@blogger.comBlogger39125tag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-8773753069140307262016-01-30T13:17:16.763+05:302016-01-30T13:17:16.763+05:30अत्यंत अभ्यासपूर्ण लेख अभिराम...
अभिराम द ग्रेट......अत्यंत अभ्यासपूर्ण लेख अभिराम...<br />अभिराम द ग्रेट...Bhushan Deshpandehttps://www.blogger.com/profile/10350405449031071596noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-59309763090006497452016-01-30T13:16:55.688+05:302016-01-30T13:16:55.688+05:30अत्यंत अभ्यासपूर्ण लेख अभिराम...
अभिराम द ग्रेट......अत्यंत अभ्यासपूर्ण लेख अभिराम...<br />अभिराम द ग्रेट...Bhushan Deshpandehttps://www.blogger.com/profile/10350405449031071596noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-79722364639082609642016-01-30T11:48:12.300+05:302016-01-30T11:48:12.300+05:30डॉक्टर साहेब ---- एखादे वर्तमानपत्रात छापून आलेले ...डॉक्टर साहेब ---- एखादे वर्तमानपत्रात छापून आलेले पत्र पुरावा कधी पासून झाला.....संदर्भ ५५ कोटी बाबतचे आपले वरील विधान....<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-55827695707568332092016-01-26T11:44:19.980+05:302016-01-26T11:44:19.980+05:30हा खून नथुरामने वैयक्तिक रित्या केला होता तो काही ...हा खून नथुरामने वैयक्तिक रित्या केला होता तो काही हिंदूमहासभा या पक्षाने केलेला नव्हता? मग नथुराम त्याच्या कृत्याचे समर्थन करताना जी विचारसरणी मांडतो ती कोणाची? त्याची स्वतःची वैयक्तिक? - See more at: http://drabhiram.blogspot.in/2013/01/blog-post_30.html#sthash.lhEFBWwU.dpufVinayhttps://www.blogger.com/profile/03720469811173896640noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-62048209279566376422015-11-27T02:49:51.684+05:302015-11-27T02:49:51.684+05:30डॉक्टर दीक्षित,
मला वर डॉक्टर चिन्मय कुलकर्ण्यांन...डॉक्टर दीक्षित,<br /><br />मला वर डॉक्टर चिन्मय कुलकर्ण्यांनी मांडलेला लोकसंख्येच्या फाळणीचा मुद्दा पटतो (दुवा : http://drabhiram.blogspot.com/2013/01/blog-post_30.html?showComment=1380729530362#c3621962183408118583 ). आंबेडकरांनी ज्या ग्रंथात फाळणी व्हावी असं म्हंटलं त्याच पुस्तकात लोकसंख्येची अदलाबदल व्हावी असाही आग्रह धरला होता. तशी अदलाबदल न केल्यामुळे आज भारतात मुस्लिमांची संख्या सतत वाढते आहे आणि पाकिस्तान व बांगलादेशात हिंदूंची संख्या सतत घटते आहे.<br /><br />असो.<br /><br />तुम्ही म्हणता की गांधींचा हरवायचा मार्ग म्हणजे काँग्रेसला लोकशाही पराभूत करणे. मला हे विधान मान्य नाही. १९३९ साली सुभाषबाबू लोकशाही मार्गाने काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. मात्र गांधींनी पट्टभी सीतारामय्या यांना बळेच अध्यक्ष केले. या पार्श्वभूमीवर गांधींना लोकशाही मार्गाने हरवणे शक्य नाही याची खात्री पटते.<br /><br />असो.<br /><br />गांधींनी ५५ कोटी रुपये पाकिस्तानला द्यावे म्हणून उपोषण सुरू केल्याचं रिझर्व्ह बँकेच्या फाळणीवरील कागदपत्रांत स्पष्टपणे नमूद केलं आहे. गांधी हा माणूस टेररिस्ट फायनान्सर आहे. त्याला उडवलं ते बरंच केलं.<br /><br />आ.न.,<br />-गा.पै.Gamma Pailvanhttps://www.blogger.com/profile/18379518684588835266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-34712570037726934682015-10-16T10:52:51.201+05:302015-10-16T10:52:51.201+05:30प्रत्येक चरित्र हे Grey Shades मधले आहे . नातुराम ...प्रत्येक चरित्र हे Grey Shades मधले आहे . नातुराम पूर्णपणे चुकीचा नव्हता ना गांधी पूर्णपणे बरोबर होते . फाळणीपर्यंत सारी गोष्ट मान्य होते पण हि देखील निर्विवाद गोष्ट आहे कि गांधींनी तत्कालीन राजकारणात केलेली लुडबुड ! त्याचा सरदार पटेलांना केवढा त्रास झाला असेल हे तेच जाणतात ! कदाचित आंबेडकरांनी त्यांच्यावर डागलेल्या तोफा ह्याच कारणास्तव होत्या . त्यांचे हट्ट , उपोषणे ह्यांवर आंबेडकरांचे विचार त्यांच्या Grammar of Anarchy ह्या भाषणातून स्पष्ट होतात ते असे - “we must…hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives. It means we must abandon the bloody methods of revolution. It means that we must abandon the method of civil disobedience, non-cooperation and satyagraha. When there was no way left for constitutional methods for achieving economic and social objectives, there was a great deal of justification for unconstitutional methods. But where constitutional methods are open, there can be no justification for these unconstitutional methods. These methods are nothing but the Grammar of Anarchy and the sooner they are abandoned, the better for us." आजकाल चाललेली बिनबुडाची असली उपोषणे बघता ते केवढे समर्पक होते हेही समजते . काही वर्षांपूर्वी जन लोकपाल साठी केलेलं आंदोलन किती वायफळ आणि अविचारी होते हे त्याचं उदाहरण आहे !<br /><br />हीच एकमेव गोष्ट आहे ज्यामुळे गांधी हि तात्कालीन राजकारणातील डोकेदुखी होतात ! त्यांच्या ह्या 'आचरट ' खोड्यांमुळे कदाचित आंबेडकरांचे गांधीशी वैचारिक वितुष्ट होते असाही निकष काढता येईल . <br /><br />व्यक्तिशः गांधींचे विचार व्यक्तिगत विकासासाठी उत्तम आहेत परंतु त्यांचे सर्व विचार हे पटण्यायोग्य नाहीत हे देखील सत्य आहे . <br /><br />आपला लेख उत्तम होता . असेच उत्तम आम्हाला आपणाकडून वाचावयास व ऐकावयास मिळो ! धन्यवाद आणि शुभेच्छा !!Anonymoushttps://www.blogger.com/profile/15548239113075021985noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-26359759872006878462014-11-16T03:36:08.511+05:302014-11-16T03:36:08.511+05:30वाह फार छान। ....... पुढ़च्या भागची वाट पहतोय वाह फार छान। ....... पुढ़च्या भागची वाट पहतोय Anonymoushttps://www.blogger.com/profile/05602446242005905167noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-75232859411598929792014-05-19T20:55:43.783+05:302014-05-19T20:55:43.783+05:30like
like<br />Kiranhttps://www.blogger.com/profile/07894973136974573002noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-82408199602087447462014-01-30T13:05:24.172+05:302014-01-30T13:05:24.172+05:30सकृत दर्शनी तरी फाळणी हिंदुना हितकारक ठरली आहे? Ka...सकृत दर्शनी तरी फाळणी हिंदुना हितकारक ठरली आहे? Kashi?sameerhttps://www.blogger.com/profile/13807670562633214137noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-22263561897376083022013-12-03T14:18:25.558+05:302013-12-03T14:18:25.558+05:30"गांधीहत्येचे सर्व हिंदुत्ववादी समर्थन करतात ..."गांधीहत्येचे सर्व हिंदुत्ववादी समर्थन करतात असे मला वाटत नाही." म्हणजे आपल्याला तशी खात्री नाही. असे अनेक हिंदुत्ववादी मला माहित आहेत, जे सार्वजनिक चर्चेमध्ये गांधी हत्येचा निषेध करतात आणि खासगीत गांधींची टवाळी करून हत्येचे निलाजरे समर्थन करतात.<br />गोडसेनी हिंदूंचे नुकसान केले म्हणजे नेमके काय केले? <br />गांधींचा खून झाला नसता तर त्यांची विचारसरणी निरर्थक ठरली असती काय? <br />"जमीन महत्वाची असते." पण लोकांबद्दल काय? लोक आणि त्यांचे स्वातंत्र्य, विचार महत्वाचे नाहीत काय? <br />हिंदुत्ववाद्यांना फक्त जमीनच महत्वाची आहे हे अनेक अशाच गोष्टीवरून दिसते.... Madhukar Dubenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-44029466572254981872013-10-04T19:42:37.425+05:302013-10-04T19:42:37.425+05:30गांधींसोबत त्यांची अहिंसा देखील मेली ....
हत्येन...गांधींसोबत त्यांची अहिंसा देखील मेली .... <br />हत्येनंतर लगेच च ब्राम्हणाची घरे जाळली,लुटली , मारहाण केली ही अहिंसा नक्कीच नह्वती ....<br />हसायचे का? आता .........................VikramSshethhttps://www.blogger.com/profile/06249841163214352171noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-38850205920942082312013-10-03T17:44:11.216+05:302013-10-03T17:44:11.216+05:30If somebody is hurt by my comments, I apologize fo...If somebody is hurt by my comments, I apologize for the same. Waril lekhatun vividha sandarbha deun, Lekhakane jo falni justify karnyacha prayatna kelela aahe to chukicha watto. Gandhiji mahan hote hyat kahi shankach nahi pan tyanchi pratyek goshta kinwa kruti, wichar he barobarach hote ase nahi. Ashya wicharanna jar wirodh jhalela asel tar to suddha tyach mansiktetun samjun ghyala pahije. Gandhiji aani tyanche wirodhak hyanna saman nyay lawla gela pahije. Saglyancha uddesh shevti swatantrya prapti aani samajache hit hach hota. Bakichyanche sodun deu pan Gandhijinna tyanchyach congress madhun pan khup wirodh hota he ka lokansamor aanle jat nahi, hyachi khanta watte. Sawarkaransarkhya swatantryawirawar tika karnya adhi, tyanna aani tyanchya bhumikela pan samjun ghetla pahije ani konawarahi kewal Gandhi wirodhak mhanun tika hota kama naye, evdhach wichar mandawasa wato. Hrishikesh Chitnishttps://www.blogger.com/profile/04841257967319468565noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-3142892093721785712013-10-02T23:55:25.091+05:302013-10-02T23:55:25.091+05:30इतिहास मधला विनोद म्हणजे पाकीस्थान ची स्वीकृती हा ...इतिहास मधला विनोद म्हणजे पाकीस्थान ची स्वीकृती हा विचार काही लोकाला हास्यास्पद वाटतो त्यांनाच काँग्रेसी म्हणायला काय हरकत आहे !!!!<br />पापास्थान ची स्वीकृती त्याचे कारण आणी समर्थन आणि चर्चा म्हणजे मुलाला आई का विकायला लागली त्याची कारण मिमासा करण्यासारखे आहे आणि तसे समर्थन तर वेश्या पण आपल्या वेश्यावृतीचे करू शकते (त्याला पण पोट आहे आणि त्याची परिस्थिती पण दयनीय आहे ,त्याला पण ह्या व्यवसाय मध्ये ओढण्यात आले आहे !!!!)<br />ज्यांना फाळणी स्वीकृत करायची कारणे पटतात त्यांनी हिंदू राष्ट्र वाद किंवा विषया ची चर्चा का करावी !!!!!!<br />त्यांना भय का वाटतो की हा विचार प्रचार करून हिंदू इस्लाम वरती सूड उगवणार तर नाही ना ????<br />हा मानवते वरती कलंक तर लागणार नाही ना !!!!<br />फाळणी चा कलंक हा मानवते वरती कलंक म्हणून स्वीकार करा असे जे विचार प्रगट करतात त्यांना हिंदू जर सूड म्हणून असा कलंक धुण्या साठी सिद्ध होत असतील किवा तसा प्रचार करत असतील तर त्याची पोट :दुखी का ह्वावी !!!!!NITIN P SHAHnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-14053567722540536792013-10-02T22:34:42.565+05:302013-10-02T22:34:42.565+05:30मनुष्य धर्माची व्याख्या सांगणारा एक उत्तम लेख आहे....मनुष्य धर्माची व्याख्या सांगणारा एक उत्तम लेख आहे. पुढील लेखाची आतुरतेने वाट पाहत आहे. ----नेहूल Nehulnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-87792254322069850582013-10-02T22:09:42.949+05:302013-10-02T22:09:42.949+05:30अजून एक गोष्ट म्हणजे कुराण आणि मनुस्मृती यांची तुल...अजून एक गोष्ट म्हणजे कुराण आणि मनुस्मृती यांची तुलना होऊ शकत नाही. मुळात किती हिंदुंनी मनुस्मृती वाचलेली असते???मुळ इश्यू हा आहे की जवळपास सर्वच हिंदु हे मान्य करतात की त्यांच्या धर्मात काही चुका आहेत. किती मुस्लिम त्यांच्या धर्माबद्दल हे मान्य करतात? हिंदु,ख्रिश्चन,ज्यू यांच्यात आणि मुस्लिमांमधे एक मोठा फरक आहे. पहिले लोक आपल्या धर्मांवर प्रेम करतात पण त्यांच्यापैकी बहुतांश लोक हे मान्य करतात की त्यांचा धर्म,धर्मग्रंथ यांच्यात चुका असू शकतात. पण साधारणपणे मुस्लिम हे कधीच मान्य करू शकत नाहीत . अगदी उच्च शिक्षीत मुस्लिमही हे मान्य करू शकत नाहीत की त्यांच्या धर्मग्रंथात काही चूक असू शकते. ते म्हणतात की धर्मग्रंथामधील उपदेशाचे चुकीचे अर्थ लावल्याने सर्व घोळ होतात . मुळ शिकवणुकीत काहीच चूक नाही पण त्या शिकवणुकीचा चुकीचा अर्थ लावल्याने वाईट गोष्टी घडतात . 'खुदा के लिये' सारख्या चित्रपटातही काय मेसेज आहे? की मुळ इस्लाम धर्म पर्फ़ेक्ट आहे पण धर्मांध त्याचा चुकीचा अर्थ लावतात . Dr.Chinmay Kulkarnihttps://www.blogger.com/profile/15174639899619103683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-36219621834081185832013-10-02T21:28:50.362+05:302013-10-02T21:28:50.362+05:30गांधीहत्येचे सर्व हिंदुत्ववादी समर्थन करतात असे मल...गांधीहत्येचे सर्व हिंदुत्ववादी समर्थन करतात असे मला वाटत नाही. माझे मत असे आहे की गोडसेनी हिंदुत्वाचे जितके नुकसान केले आहे तितके कुणीच केलेले नाही. त्याचे समर्थक साधारणपणे अज्ञानातून त्याला ग्रेट मानतात. गांधीजींचा पराभव व्हायला सुरुवात झाली होती. सरदार पटेलांनी तर उघडपणे सांगितल होता की गांधींनी संन्यास घ्यावा. सरोजिनी नायडू म्हणत की गांधींना गरीब ठेवण्यात सरकारला फार खर्च येतो. स्वत: गांधींना गांधीवादाच्या मर्यादा कळल्या होत्या क़ारण आयुष्यभर सर्व प्रकारच्या युध्दांना (अगदी ज्यु होलोकोस्टविरुधच्या युधाचाही)विरोध करणारया माणसाने काश्मीरच्या युध्दाचे समर्थन केले होते! गांधीजींचा खून करून गोडसेनी त्यांच्या विचारसणिला अमर बनवले. <br />राहीली गोष्ट फाळणीची . फाळणी हिंदुंसाठी मोठा तोटा होता. आपली जमीन गेली . जमीन महत्वाची असते. स्वत: अब्राहम लिंकननी सिव्हिल वोर करून एका अर्थांनी फ़ाळनीच टाळली होती. <br />तुम्ही लिहिता 'मोहनदास गांधी नावाच्या बनेल म्हातार्याने. द्विराष्ट्रवाद कधीच मान्य केला नाही. फाळणी मात्र देउन टाकली !'. इथेच तर सगळी गडबड आहे. तुम्ही फाळणी मान्य केली कारण त्याच्यातून हिंदुंना फायदा होता कारण लोकसंख्येचिही फाळणी झाली वगैरे म्हणता याचाच अर्थ मुस्लिम सेक्युलर बनू शकत नाही अस मान्यच करत नाही का? मुस्लिम सेक्युलर बनूच शकत नाहीत तर मग पुर्ण लोकसंख्येची फाळणी का नाही केलीत?? आणि जर मुस्लिम सेक्युलर होऊ शकतात ,तर मग फ़ाळणीचा बेसिक उद्देशच फोल ठरतो. माझ्यामते फाळणी न करता खरा सेक्युलरवाद आणला असता तर ते जास्त बर झाला असत. मुस्लिमही सेक्युलर होऊ शकतात .<br />मुलत: गांधीजींनी जिन्नाशी चुकीच्या प्रकारे बोलणी केली . डायरेक्ट एक्शन घेऊन जीन्नाने दहशतीचा अवलंब करून पाकिस्तानची मागणी लावून धरली. ती हिंसा थांबवण्यासाठी फाळणी करवणे हे चुकीचे होते. कारण दोन्ही गोष्टींचा काहीच संबंध नव्हता आणि अशा परिस्थितीत गांधीजी तोट्याचाच सौदा करणार होते. मुलाचे अपहरण करून त्याच्या आईवडीलांशी बोलणी करताना अपहारकर्ता कितीही चुकीचा असला तरीही आईवडीलांना त्याचे म्हणने मान्य करावेच लागते. फ़ाळणीसंबंधीही तसेच झाले. जीन्नाने हिंसेची भिती दाखवून स्वत:चे म्हणने मान्य करवले. जे चूक आहे.Dr.Chinmay Kulkarnihttps://www.blogger.com/profile/15174639899619103683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-46136910961175371502013-10-02T20:08:52.682+05:302013-10-02T20:08:52.682+05:30Article is good. Go Ahead.Article is good. Go Ahead.Girishhttps://www.blogger.com/profile/01558271179544431513noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-72507352750923762962013-10-02T19:12:15.713+05:302013-10-02T19:12:15.713+05:30चिटणीसजी... आपण एकदम योग्यतेवर आलात हे शोभनीय नाही...चिटणीसजी... आपण एकदम योग्यतेवर आलात हे शोभनीय नाही, वैचारिक विचार मांडणे आणि त्यातून विचारांती समाधान होणे हाच मुळात वैचारिक स्वातंत्र्याचा गाभा आहे. तुम्ही म्हणता त्या प्रमाणे जर गृहीत धरलेच तर सावरकरांची सुद्धा वयाचा २१ व्या वर्षी कोणावर टीका करण्याची योग्यता नव्हतीच पण तरी त्यांच्या टीकेचे विवेचन टिळक करायचेच ना. आजही अनेक टिळक अशा विचारांचे विवेचन आणि विश्लेषण करीतच असतील... मुळात प्रश्न योग्यतेचा नाही .... टिपिकल विचारांचा आहे... एकदम योग्यता काढण्य पेक्षा आणि समाज मान्य अपमान करण्यापेक्षा विचार मांडा साहेब.... (भाग्यातुषार जोशी)अभिनव विचार मंचhttps://www.blogger.com/profile/00253015146135827826noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-72766053495420541502013-10-02T18:38:10.782+05:302013-10-02T18:38:10.782+05:30ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.अभिनव विचार मंचhttps://www.blogger.com/profile/00253015146135827826noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-59378014018755211602013-10-02T17:33:51.867+05:302013-10-02T17:33:51.867+05:30"Mala samajlele Gandhiji" hya lekhachi s..."Mala samajlele Gandhiji" hya lekhachi surwat tyanchya hatyene karnyache prayojan kay he samjat nahi? Tumhala Gandhijinchya wicharan baddal lihayche aahe ka Sawarkar aani Godse hyanchyawar tika karaychi aahe? Tase aslyas aapli ti yogyata nahi he pahile samjun ghya. Hindu dharma ani hindu tatwadyan hya baddal bolaychi hi aapli patrata nahi hehi janun ghya. Gandhijinchi hatya karne hi ek prakar Nathuram Godsen kadun far mothi chuk jhali ase watte. Tya mule Sunthe wachun khokla gela ashi "Nehru Congress" chi soy jhali. Thodi wat pahili asti tar "Nehru Congress" nech yougya to ilaj kela asta aani aaj je. Tari tatparya aapla lekh ha Gandhijinni kelelya karya baddal simit theva aani winakaran aapli patrata nasta thor wyakttinwar tika karne tala. Evdha kelat tari pushkal Hrishikesh Chitnishttps://www.blogger.com/profile/04841257967319468565noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-10455327671821306742013-10-02T14:04:15.999+05:302013-10-02T14:04:15.999+05:30abhiram i think you should have given seshrao more...abhiram i think you should have given seshrao more the due credit in your article, otherwise it looks like plagaraismmacrothescribehttps://www.blogger.com/profile/05974133534244793723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-75174671865267602632013-10-02T12:46:29.546+05:302013-10-02T12:46:29.546+05:30Apan gandhi samarthanasathi ubhe aahat ase diste t...Apan gandhi samarthanasathi ubhe aahat ase diste tyancha mulyankanasathi( analysis) nahi.Tase kele aste tar bhumiket farak padala aasata. Apan nutral nahi ase watate..<br />Mi hindutwa wadi nahi, musalman dweshta nahi, kontyahi pakshacha nahi, mi falni - Gandhi pahileli nahi, <br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-19954712775555862902013-10-02T10:27:54.434+05:302013-10-02T10:27:54.434+05:30लिखाणाची परिवर्तन शैली चांगलीच ओळखीची झाली आहे ......लिखाणाची परिवर्तन शैली चांगलीच ओळखीची झाली आहे ... एखाद्या मोठया नामांकित व्यक्तीवर लिहायला/बोलायला सुरु करायचे आणि मग दर दोन चार ओळींच्या आड हिंदुत्ववादी..सावरकर यांना झोडायचे ( विषय त्यांचा नसतांना ) . असे करणे म्हणजे मुळात आपल्याला तरी गांधी कळले आहेत का याचीच मला अधिक शंका वाटते .<br /> अभिजीत Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-4844452894499331372013-10-02T10:22:01.083+05:302013-10-02T10:22:01.083+05:30गांधी समजून घेण्यासाठी सतत गोडसे /सावरकरांचा वापर ...गांधी समजून घेण्यासाठी सतत गोडसे /सावरकरांचा वापर करावा लागतो का ? स्वतः कॉंग्रेसने गांधींना वापरून सत्ता मिळवली .. त्यांनी तरी गांधींचे कोणते विचार या देशात रुजवले ?म्हणजे सत्ता मिळवण्या साठी गांधी विचार आणि वैयक्तिक जीवनशैलीत नेहरूंची कॉपी करणे या व्यतिरिक्त काय घडले आहे . गांधींचा सर्वात मोठा पराभव कॉंग्रेसने केला आहे .. त्याबद्दल बोला . <br /> अभिजीत Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1521061009729478873.post-81736934878246876402013-08-14T01:18:35.176+05:302013-08-14T01:18:35.176+05:30very good article...loved it...marathit ase blogs ...very good article...loved it...marathit ase blogs vachun far bare vatale..Vinayhttps://www.blogger.com/profile/01809381214735615158noreply@blogger.com